जनता संतप्त – लाडकी बहीण बोगस ! मग सरकार पात्र कसं ?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षणाचाही विलंब न करता लाडक्या बहिणींना निधी देऊन भरमसाट मते घेताना अविचार ; मात्र कोलमडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी पंचनामे करून (वेळ खाऊ प्रक्रियेनंतर) मदत करण्याची सरकारची वैचारिक…
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांहस्ते शुभारंभ
राज्यात प्रथमच या संकल्पनेची सुरुवात घरबसल्या लोकांना योजनांचा लाभ मिळणार सातारा दि. 26:नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा…
फलटण-दहिवडी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत श्रीमंत रामराजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी…










