“दे टाळी मला, घे टाळी तुला”
फलटण तालुक्यातील नेत्यांनी गाजवला अमृत महोत्सवी सोहळा ; जनता आता कशी दाद देणार याकडे लक्ष ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदूमती मेहता यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार…
सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार- पालकमंत्री शंभूराज देसाई
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सातारा-कोल्हापूर रस्त्याच्या पूर्णत्वाची मुदत वाढवून मार्च 2026 केली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत रस्त्यावरील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोंबरपर्यंत कराड येथील उड्डाणपुलावील…
गोवर प्रतिबंधक लसीपासून एकही बालक वंचित राहू नये- जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा दि. 28: सातारा जिल्ह्यात एकूण 41 आश्रम शाळा आहेत. या शाळेतील एकही विद्यार्थी गोवर आजाराच्या संरक्षणासाठी देण्यात येणाऱ्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष…
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांहस्ते शुभारंभ
राज्यात प्रथमच या संकल्पनेची सुरुवात घरबसल्या लोकांना योजनांचा लाभ मिळणार सातारा दि. 26:नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा…
शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत – माविम व्यवस्थापकीय संचालक, राजलक्ष्मी शाह, मुंबई
सातारा दि. 25- सातारा जिल्ह्यातील माविमद्वारे सुरु असलेल्या विविध उपक्रमांना राजलक्ष्मी शाह, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मुंबई यांनी भेट दिली. माविमद्वारा मार्गदर्शित प्रगती लोक संचलित…
कृषी महाविद्यालयात नवीन कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन; विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात विविध कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळून ते भविष्यात स्वतःचे कृषी उद्योग उभारतील आणि…
फलटण-दहिवडी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत श्रीमंत रामराजे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
फलटण-दहिवडी रस्त्याच्या कामामुळे बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह साताऱ्याचे जिल्हाधिकारी…













